आपले कर्म जर चांगले असेल तर आपल्याला जीवनामध्ये घाबरण्याची अजिबात गरज नाही. आपण नेहमी प्रत्येकाबद्दल चांगला विचार केला पाहिजे. समोरच्या व्यक्तिची प्रगती बघून आपण नेहमी त्यांच्या पाठिशी उभे राहून त्यांना प्रोत्साहीत करावे. कोणाबद्दलही वाईट विचार करू नये. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी जे कर्म तुम्हाला व इतरांना सुख देते ते पुण्य या विषयावर आपल्याला अप्रतिम मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा -<br /><br />#Satguru #WamanraoPai #Karma&Virtue #JeevanvidyaMission #LokmatBhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा